
हर्षल हा बुटी बोरी औधोगिक क्षेत्रातील इंडिगो डेनीम कंपनीत काम करीत होता.त्याचे मूळ गाव वेलतुर जवळ असून त्याचे आईवडील कामाच्या शोधात १९९८ पासून आपल्या मेव्हण्याच्या सहाऱ्याने रुईखैरी येथे राहायला आले होते.हर्षल हा मूळचा वेलतुर कडील असल्यामुळे तो मूळ गावाकडे नेहमी जात असे त्यामुळे तिकडील च एका मुलीशी त्याचे सूत (प्रेम) जुडले होते.परंतु त्यांच्या मध्ये काहीतरी बिनसले मुळे तो हताश झाल्याचे त्याने मृत्यू पूर्वी लिहिलेल्या पत्रात “मै तेरे बगैर जिंदा नही रह शकता” असे लिहून पंख्याला गळफास घेऊन अवघ्या २२ वर्षी तारुण्यात आपली जीवनयात्रा संपविली.
Share
& Comment
Tweet